Tuesday, 19 September 2017

रत्नागिरी

नाव जरी
" रत्नागिरी" असलं,

तरी ऑस्ट्रेलिया
सारखी ओळख आहे !

"सागरी दुर्गा " सारखे
किल्ले आहेत.....,

" समर्थ "
स्वामींचा मठ आहे...,

" गणपति पुले "
आमची शान आहे...,

" पावस " "मार्लेश्वर"
आमचे देवस्थान आहे...,

"नारळ" आणि "हापुस आंबा"
आमचा अभिमान आहे...,

"देवी भवानी" आणि " शिव छत्रपति "
आमची भावना आहे..,

असा..
आमचा रत्नागिरी ,,
.
..
...
....
.....

म्हणूनच.. आमचा
" जिल्हा " खास आहे..!!!
अणि
" कोकणी " असल्याचा
मला अभिमान आहे.....!!!

प्रत्येक कोकण वसियानी
नक्की Share करा,

बघु आपल्या Group वर
किती कोकणी  आहेत..!
.

No comments:

Post a Comment